- Bihar Election Result : ‘ये स्त्री है, ये कुछ भी कर सकती है’
- मानव–बिबट संघर्षावर नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यापक योजना
- माझी लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसीला मोठी मुदतवाढ
- महाराष्ट्राच्या जलसखी
- महाराष्ट्र महिलांसाठी का असुरक्षित ठरतोय ?
- लग्न, कुटुंबसंस्था की कायदा कोण जिंकणार?
- पंकजा मुंडे यांना हे जमतं इतर नेत्यांना का नाही ? | Max Woman
- दिल्ली हाय कोर्टात चालला प्रेमावर खटला? काय दिला निर्णय?
- पूर : आज नाही मदत करणार तर कधी करणार?
- शेतकऱ्याच्या मदतीला शिवार | Shivar Helpline | Farmer Help Line

रिपोर्ट - Page 35

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून आंध्र प्रदेशच्या धर्तीवर “दिशा” कायदा आणणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत एका...
14 March 2020 8:31 PM IST

उन्नाव प्रकरणातील आरोपी आणि भाजपचा उत्तर प्रदेशातील निलंबीत आमदार कुलदीप सिंह सेनगर याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी...
13 March 2020 12:37 PM IST

जगभर पसरलेल्या कोरोना वायरसच्या (Corona) दहशतीत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. या महितीनुसार प्रौढांना होणाऱ्या कोरेना विषाणूच्या तुलनेत लहान मुलांमध्ये विषाणूची लागण कमी प्रमाणात झालीय. असे चिनी...
12 March 2020 5:57 PM IST

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात जनावरांना घेऊन चराईसाठी गेलेल्या तरुणीवर बलात्कार करुन तीची निघृण हत्या करण्यात आली. जागतिक महिला दिनाच्या दिवशी हा प्रकार घडल्याने महिला सुरक्षेसंबंधित शासकीय...
11 March 2020 12:13 PM IST

संपूर्ण जगासमोर एक भीषण संकट म्हणून समोर उभा राहिलेल्या करोना व्हायरस चा प्रसार अजुनही काही थांबलेला नाही. दिवसेंदिवस करोनाबाधीत रूग्णाच्या संख्येत वाढ होत असुन बळींची संख्या देखील वाढत चालली आहे....
10 March 2020 6:57 PM IST

काल महिला दिन आणि बायकोचा वाढदिवस असा दुहेरी योग, यानिमित्ताने मरीन ड्राईव्ह इथल्या ट्रायडंट हॉटेलात जेवायला गेलो... समोर मुंबई पोलिसांच्या महिला पोलिसांची बॅन्ड सह महिला दिनानिमित्त, आरएसपीच्या...
10 March 2020 1:56 PM IST

१८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून...
10 March 2020 11:36 AM IST

राज्यातील तब्बल 84 हजार मुली-महिला बेपत्ता आहेत, अनेक मुलींचे बालविवाह होतायत, कुणावर ऍसिड तर कुणावर पेट्रोल-डिझेल टाकून जाळलं जातंय... अशा पार्श्वभूमीवर राज्यातलं सरकार स्वतःचे 100 दिवस पूर्ण झाले...
9 March 2020 4:10 PM IST





